आता नवीन घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय..!
जर एखाद्या खरेदीदाराने घराचा ताबा उशिरा घेतला तर तो विकासकाकडून व्याजाची मागणी करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. यामुळे असे खरेदीदार, जे महाराष्ट्र रिअल इस्टेट अथॉरिटी (MAHARERA) आणि अपीलेट प्राधिकरणासमोर मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत, अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात विकासकाचे अपील फेटाळून लावले आणि खरेदीदारांना ताबा देण्याच्या विलंबासाठी … Read more